Advertisement

पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केली आमरण उपोषणास सुरुवात.

पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केली आमरण उपोषणास सुरुवात.

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव गंगा व नांदूरढोक डी वाय आठ नंबर नांदूर मधमेश्वर कालव्याचे खरीप हंगाम चालू असल्याकारणाने सर्वत्र आपल्या गाव साठवण तलाव शेतीसाठी ज्या ज्या ठिकाणी तलाव केले असतील त्या ठिकाणी खरीप हंगामासाठी पाणी सुरू आहे परंतु टेल टू हेड पाणी पोहोचत नसल्यामुळे नांदुढोक व बाबुळगाव गंगा येथील शेतकऱ्यांनी मागणी अर्ज करून देखील त्यांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांनी आठ नंबर चारीला आमरण उपोषणास उपोषणास सुरुवात केलेली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!